शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:28 IST

सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.

ठळक मुद्देछत डोक्यावर कोसळण्याची भीती : दुरुस्तीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.तालुक्यातील पशुंना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता झडशी, सालई, सुकळी, घोराड आदी ठिकाणी सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या. पण, पडझड झालेल्या सेलू पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पशू संवर्धन कार्यालयाचे रुपडे पालटविण्याकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. या इमारतीच्या छतावरील कवेलू अस्ताव्यस्त असल्याने पावसाळ्यात छत गळतात. त्यामुळे इमारतीचे हे छत खिळखिळे झाले आहे. ते छत कधी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल याचा नेम राहिला नाही. अनेकदा येथील छताचा काही भाग हा टेबल व खुर्च्यावर पडलेला दिसून येतो. एखाद्यावेळी मोठा वारा सुटला की, इमारतीचे छत हलू लागते. त्यामुळे ते पडेल की काय? अशा भीतीतच कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सध्या या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती पंचायत समितीतील इतरही विभागातील असल्याने कर्मचाºयांच्या जीवाची पर्वा नसल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. खिळखिळ्या इमारतीतून चालणारा कारभार पाहता नवीन इमारत ही दिवास्वप्नच ठरत आहेत. पण, या कार्यालयाची तत्काळ दुरुस्ती केली नाही तर कर्मचाºयांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महत्वाचे दस्ताऐवज व साहित्यही असुरक्षित झाले आहे.दोन वर्षांपासून तुटलेल्या छताखाली चालतो कारभारपशू सवर्धन विभागाच्या कार्यालयात ज्या खोलीतून पशुधन अधिकारी विभागाचा कारभार चालवतात. त्याच खोलीतील छत मागील दोन वर्षापासून तुटलेले आहे. मात्र, अद्यापही दुरुस्ती केली नसल्याने छत पडल्यावरच दुरुस्ती केली जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पंचायत समितीमध्ये मागील सात वर्षापासून भाजपची सत्ता आहे. एकीकडे विकासाचा गवगवा केल्या जातो. परंतू ज्या कार्यालयातूनच कामकाज चालते ते शासकीय कार्यालय खिळखिळे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कार्यालयाला अच्छे दिनची प्रतीक्षा आहे.