शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

२१ पथकाकडून २१ गावांत झाली शिवारफेरी

By admin | Updated: January 6, 2015 23:06 IST

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्वी तालुक्यात मंगळवारी शिवारफेरीवे आयोजन करण्यात आले होते. यात २१ गावांत पाहणी करण्यात आली.

आर्वी : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्वी तालुक्यात मंगळवारी शिवारफेरीवे आयोजन करण्यात आले होते. यात २१ गावांत पाहणी करण्यात आली. आज झालेल्या या शिवार फेरीत महसूल विभागाच्या चमूने बाजारवाडा येथे शिवाराची पाहणी केली व पिंळखुटा येथे ग्रामसभा घेतली. तालुक्यात निवड करण्यात आलेल्या २१ गावांकरिता २१ पथक तयार केले होते. एका पथकात चार कर्मचाऱ्याचा समावेश होता. या पथकाच्या माध्यमातून गावात पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सतत उद्भवणाऱ्या टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेता सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ या उपक्रमांतर्गत महसुल तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानासाठी कृषी विभागाच्यावतीने आर्वी तालुक्यातील २१ गावांची शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्याच्या निवड केलेल्या गावात या अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.बी. माळी व इतर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळ घेण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)