शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

आभास परीक्षणातून ज्ञान विज्ञान होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:47 IST

जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : एक दिवसीय राज्यस्तरीय तंत्र परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) येथे राज्यस्तरीय एक दिवसीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला व्यासपीठावर राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. नारायण मूर्ती, अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य चंद्रकांत कोठारे, अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिषेककुमार सिंह, अग्निहोत्री पोलिटेक्निकचे प्रा. प्रमोद वाळके, प्रा. विजय वाढणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले, ज्ञान विज्ञानाची समीक्षा केली तर त्यातून दोन धारा उत्पन्न होतात. एक मनुष्य वर्धक शिक्षा आणि दुसरे तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) आहे. आरोग्य वर्धक मध्ये आपल्या जीवनावर होणारे परिणाम, प्रभाव यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान. मनुष्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, संशोधनासाठी, पाचही तत्त्वाच्या संशोधनासाठी यंत्रज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे. आपल्या अध्ययनातून आभास, अनुभूती, आकलन, कल्पना, परिकल्पना, दर्शन, परिणाम केला पाहिजे. याची संवेदना आपल्यात असली पाहिजे. हेच तत्त्व संशोधनासाठी उपयुक्त असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान प्राचार्य चंद्रकांत कोठारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य अभिषेककुमार सिंह यांनी केले तर संचालन प्रा. विजय वाढणकर यांनी केले. या राज्यस्तरीय टेक्नॉलॉजी परिषदेला नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा येथील विविध महाविद्यालाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.