शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिक्षण पध्दती मूल्यविहीन

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे.

समीर कुणावार : शिक्षण क्षेत्रातील विषयावर बैठकहिंगणघाट : आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे. समाजप्रबोधन करणाऱ्या संस्था मोजक्याच असून याची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले.विद्या भारती महाविद्यालयात विदर्भ प्रांत बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्याभारतीचे अ.भा. संघटन मंत्री काशीपती, प्रांताध्यक्ष प्रेमदास भाला, क्षेत्रीय उपाध्यक्ष सुधाकर रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. कुणावार म्हणाले, आजच्या शिक्षण प्रणालीचे व्यापारीकरण झाले आहे. सामान्य कुटूंबातील पालकांना त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण देता येत नाही. शिक्षणातून संस्कार व मुल्य बेपत्ता झाले आहे, तरूण पिढी मुल्य विसरत चालली असून देशात वृध्दाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यास्थितीत समाजाला प्रेरणा मिळेल असे शिक्षण देण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच काशीपती यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या एकात्मता मानव दर्शन व भारतीय संस्कृतीचा विचार यातून घेतलेल्या शिक्षण पध्दतीतून आदर्श समाजाची निर्मितीचा विश्वास व्यक्त केला. महेश सावंत यांनी या दोन दिवसीय बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विषयांवर विचार मंथन होणार असल्याची माहिती दिली. प्रास्ताविक अविनाश नेवासकर यांनी केले. कल्पना मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)