शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पाणीदार गावासाठी खासदारांनी हाती घेतली टिकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:53 IST

तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : कंचनपूर येथे केले ग्रामस्थांसह प्रत्यक्ष श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत. श्रमदात्या ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी खा. रामदास तडस यांनी कंचनपूर येथे जावून स्वत: हातात टिकास व पावडे घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले.कंचनपूर या गावात वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरूण-तरूणींसह ग्रामस्थ विविध जलसंवर्धनाची कामे करीत आहेत. कंचनपूर हे गाव १०० टक्के आदिवासी समाज बांधव वास्तव्यास असलेले गाव असून या गावातील नागरिक शेती व शेती पुरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढतात. या गावाला खा. रामदास तडस यांनी सदिच्छा भेट देऊन येथे राबविण्यात येणाऱ्या श्रमदान उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. यावेळी रसुलाबादच्या सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, विलास सावरकर, गजानन पिंगळे, हरिष पाटील, नितीन धाडसे, मंगेश सावरकर, दिनेश कुसराम, राजू मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, कल्पना उईके, साहेबराव वेळूकर, पांडुरंग मानकर, शंकर मानकर, रवी मानकर, राहुल सावरकर, सुरेश सावरकर, मंदा चोरांबे, अजाब मांगुळकर, विठ्ठल राऊत, विजय सावरकर, लुकेश सावरकर, चंद्रशेखर सावरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यांनीही श्रमदान केले.दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे -तडसपाण्याची बचत, पाण्याचा काटेकोरपणे वापर, व्यवस्थापन आणि प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर या सूत्रानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. गावकऱ्यांनीही जलसंवर्धनाच्या या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. सर्वसामान्य काय करू शकतो हे आज वॉटर कपच्या माध्यमातून दाखवून देण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सामूहिकपणे दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा