शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अतिक्रमण काढून भूखंड वाटपाची कारवाई करा

By admin | Updated: October 26, 2016 01:02 IST

तालुक्यातील भाईपूर येथील भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांना भूखंड वाटपाची कारवाई करावी,

सदस्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला साकडेआर्वी : तालुक्यातील भाईपूर येथील भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांना भूखंड वाटपाची कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य गजानन गावंडे यांनी केली आहे. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सभेतही मुद्दा लावून धरला होता. तालुक्यातील वाठोडा व बोरगाव (हातला) येथील प्रकल्पग्रस्तांनी भाईपूर, बोरगाव (नांदोरा) पुनर्वतिस गावठाणामध्ये भूखंड शिल्लक आहे. ते बांधकामास योग्य नसल्याने पुनर्वसित गावठाण वागदा येथे भूखंड मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. त्यानुसार बोरगाव येथील नागरिकांना वागदा येथील मंजूर नसलेल्या ले-आऊमध्ये भूखंड वाटप करण्यात आले होते; पण वाठोडा, भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड कमी पडत असल्याने वाटप करण्यात आले नव्हते. यानंतर वागदा पुनर्वसन गावठाणातील शिल्लक जागेची मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नगर रचनाकारांकडे त्यावर भूखंड पाडून देण्याबाबत प्रस्ताव पाठविला. नगर रचनाकारांनी त्या प्रस्तावास मंजुरी दिली. यानंतर भूखंड पाडण्याकरिता पत्र देण्यात आले; पण अद्याप तेथे भूखंड पाडण्यात आले नाहीत. तेथे अतिक्रमण झाल्याने भूखंड निर्मितीत अडचणी येत आहे. हे अतिक्रमण हटवून भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड वाटप करावे, अशी मागणी जि.प. सदस्य गावंडे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेमध्येही प्रश्न लावून धरला आहे.(तालुका प्रतिनिधी)