शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा

By admin | Updated: December 14, 2015 01:57 IST

सेवाग्राम आश्रम ते जंतर-मंतर दिल्लीपर्यंत स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा काढण्यात आली.

वर्धा : सेवाग्राम आश्रम ते जंतर-मंतर दिल्लीपर्यंत स्वदेशी-स्वराज संदेश यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा सेवाग्राम आश्रम येथून प्रारंभ करण्यात आला. यात उदयसिंग राजपूत, अभिमन्यू भारतीय, राजेंद्र घुमनर दया मोरे, गौरक्ष चितळे, सुनिल पाटोडे, प्रकाश घुमनर यांचा सहभाग आहे. या यात्रेतून एकाधिकारशाही सत्ता केंद्रीकरण तसेच ग्रामीण भागाचा रखडलेला विकास यामुळे उपस्थित झालेल्या समस्या याबाबत जागृती करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा स्वीकार हा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या स्थितीत या विचाराची गरज प्रकर्षाने जाणवते. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात नागरी समस्यांना ऊत आला आहे. स्वदेशीचा स्वीकार करण्याची गरज या यात्रेतून नागरिकांना सांगण्यात येणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)