शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

पांढºया सोन्याची थट्टा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:30 IST

पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकरी संघ : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे. यंदाही ती कायमच आहे. यामुळे कापसाला प्रती क्विंटल ५ हजार २०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना सोमवारी निवेदनही देण्यात आले आहे.विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी वर्धा एक आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हे मुख्य पीक म्हणून घेत आहेत; पण काही वर्षांपासून कापसाच्या दराबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून आले आहे. सरकार कच्च्या तेलामध्ये भरमसाठ नफा कमवित असताना पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहे. त्यातच परिवहन महामंडळ दिवाळी हंगामात एसटीची भाडेवाड करून नफा कमवित आहे. याच पद्धतीचा अवलंब करीत कापसाचा भाव का वाढविला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे. कापसाची खरेदी यावर्षी ५ हजार २०० क्विंटल दराने करावीच, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीवर २० नोव्हेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास २१ नाव्हेंबरनंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मिलिंद हिवलेकर, धनंजय थूल, गुलाब कंगाले, प्रभाकर खंडाळे, राजू तेलरांधे, सदानंद बढे, नारायण चचाणे, श्यामराव वाढवे, पुंडलिक सोनटक्के, भगवान डोंगरे, दादाराव नखाते, बबन वरटकर, निलेश लोणकर, सुरेश ठाकरे, सुरेश तेलरांधे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करासेलू तालुक्यातील केळझर परिसरातील कृषीपंपाला महावितरणच्यावतीने विद्युत पुरवठा केला जातो; पण सध्या भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली श्वापदे असून ज्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असतो, त्यावेळी पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे भारनियमनाचे जुनेच वेळापत्रक कायम ठेवावे. या भागातील कृषीपंपांना विद्युत पुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.