शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

By admin | Updated: September 12, 2016 00:39 IST

नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवे, जिल्ह्यातील सेलू, आर्वी, वर्धा आणि देवळी या तालुक्यातून जात आहे.

पत्रपरिषद : कायद्यातील बदलाचा निषेध वर्धा : नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवे, जिल्ह्यातील सेलू, आर्वी, वर्धा आणि देवळी या तालुक्यातून जात आहे. शासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून नेमका हा महामार्ग कुठल्या ठिकाणावरून जाणार आहे. स्मार्ट सिटी कुठे होणार त्याचे काहीही नियोजन नाही. शिवाय यात शेतकऱ्यांची सुपिक जमीन जाणार आहे. यात मोबदला देण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याकरिता वापरण्यात येत असलेल्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप महात्मा फुले समता परिषदेचे पूर्व विदर्भ विभागीय संघटक दिवाकर गमे यांनी पत्रकार परिषदेत केला. या रस्त्याकरिता शेतजमिनी घेताना कायदाच बाजूला सारून, मोबदला न देता, उद्योगपतीच्या घरात जमिनी घालण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. भूसंपादन कायातील तरतुदींना छेद देवून त्या विरोधी तरतुदीचा दुसरा कायदा, नोटीफिकेशन वा परिपत्रक शासनाला काढण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे गमे यावेळी म्हणाले. दुरूस्ती विरोधात उच्च न्यायालयात जाणार २२ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र हायवे अ‍ॅक्ट २०१६ अशी राज्य शासनाने जी दुरूस्ती केली त्यात कायद्याच्या परिक्षेत्राबाहेरील कलमे टाकली. ती प्रचलित कायदा भूसंपादन २०१३ याला छेद देणारी आहे. यामुळे ती रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्यावतीने गरज पडल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे गमे म्हणाले.