शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

तालुकास्तरावर वृद्धाश्रम सुरू करा

By admin | Updated: January 21, 2017 01:04 IST

सर्वेक्षण अहवालानुसार तीन वृद्धांपैकी एका वृद्धावर अत्याचार होतो, अशी माहिती आहे.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया : मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली मागणी वर्धा : सर्वेक्षण अहवालानुसार तीन वृद्धांपैकी एका वृद्धावर अत्याचार होतो, अशी माहिती आहे. ही शोकांतिका आहे. मागील शासनाने तर जे काही वृद्धाश्रम हयात होते ते बंद करून टाकले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या प्रत्येक तालुक्यात वृद्धाश्रम सुरू करावे, अशी मागणी रिपाइंच्यावतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व प्रत्येक शहरात आधुनिक पद्धतीचे वृद्धाश्रम सुरू करावे. जेणेकरून रंजत गांजत वृद्ध आहे त्यांना थोडीफार सुखसुविधा प्राप्त होईल. हे मुले असतानाही दैना असलेल्या वृद्धांचे उरलेसुरले जीवन काही प्रमाणात का होईना सुखकर होईल. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांना हालअपेष्टा सहन करुन जगता येऊ नये, या बाबीचा प्रशासन व शासनाने गंभीर विचार करुन प्रत्येक तालुक्यात व शहरात आधुनिक पद्धतीने शासकीय वृद्धाश्रमाचे त्वरीत नियोजन करावे. यामुळे कर्मचारी वर्गाची भरती होऊन काही प्रमाणात बेकारी हटू शकते नाही. यातून सर्वजन हिताच सर्वजन सुखाय चा एक पवित्र संदेश जनतेमध्ये जाईल. तेव्हा रंजत गांजत असलेल्या वृद्धांना शेवटच्या काळात आधार मिळेल. जे दु:खी आहे. अशा वृद्धांना अनुग्रहीत करावे, अशी मागणीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने निवेदनातून करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)