शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा

By admin | Updated: June 15, 2017 00:42 IST

कृषी विभागातर्फे शेतीविकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : कृषी विभागातर्फे शेतीविकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देश सरकारचा आहे. याच उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शेतकऱ्यांसाठी तळेगाव (श्या.पं.) येथे विशेष कार्यशाळा घेण्यात आली. उन्नती शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत तूर व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तळेगाव (श्या.पं) मध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूरचे डॉ. सतीश पोतकील, डॉ. आशीष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी तुर व सोयाबीन पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थान आदी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर्वी उपविभागीय कृषी अधिकारी अरूण बलसाने, तंत्र अधिकारी परांजपे यांनी उन्नती शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाने यांनी २०१७-१८ त राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे पी.डी. गुल्हाने यांनी आभार मानले.