शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे३० टक्के बियाण्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्ग चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. शिवाय अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. याच संभाव्य पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.वर्धा जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कपाशीचे उत्पादन प्रामुख्याने घेतली जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात विविध बियाणे कृषी विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. ५८ हजार ७०० क्विंटल सोयाबीन, १३ लाख ७१ हजार ५०० पाकीट कपाशी तर ३ हजार ५४२ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. सध्या स्थितीत त्यापैकी २२ हजार ५०० क्विंटल सोयाबीन, ३ लाख १० हजार पाकीट कपाशी तर ७५० क्विंटल तुरीचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करणार आहेत.५.२५ टक्केच शेतकऱ्यांना मिळाले पीककर्जखरीप हंगाम तोंडावर आहे. परंतु, अद्यापही अनेक बँकांनी पीककर्जाची प्रकरणे निकाली काढलेली नसल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत ४ हजार ५५८ शेतकºयांना पीककर्ज म्हणून ५४ कोटी रुपये बँकांनी दिले असून त्याची टक्केवारी केवळ ५.२५ असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असे बोलले जात असल्याने बँकांनीही वेळीच पीककर्जाची प्रकरणे निकाली काढणे गरजेचे आहे.तीन तालुक्यांत सोयाबीन बियाण्यांची सर्वाधिक विक्रीजिल्ह्याला प्राप्त बियाण्यांच्या साठ्यापैकी आतापर्यंत सुमारे ३० टक्के सोयाबीन, २२ टक्के कापूस व २५ टक्के तुरीचे बियाणे विक्री झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी वर्धा, समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात सध्यास्थितीत सर्वाधिक सोयाबीनचे बियाणे विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती