शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

सफाई कामगारांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: May 19, 2017 02:19 IST

मागील कित्येक वर्षांपासून कामगार दिवस-रात्र आपली कामगिरी बजावत असताना शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

आधारची मागणी : ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील कित्येक वर्षांपासून कामगार दिवस-रात्र आपली कामगिरी बजावत असताना शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे सफाई कामगारांच्या समस्या त्वरित दूर कराव्यात, अशी मागणी आधार संघटनेने केली आहे. याबाबत पिपरी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. सफाई कामगार घाण साफ करीत असताना त्यांची व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारत नाही. सफाई कामगारांना कुठलीही सुविधा समिती नाही. हे कामगार सकाळी ६ वाजतापासून काम करीत असतात. त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिपरी (मेघे) येथील सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश हायजेनिक गोल्ज, मास्क आदी द्यावा. त्यांची व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची जबाबदारी ग्रा.पं. ने स्वीकारावी. कारला बायपास येथील हायमास्ट त्वरित सुरू करावेत, दिव्यांग, विकलांगांचा ३ टक्के निधी वाटप करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. १५ दिवसांत समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विक्की खडसे, सुयोग बिरे, झोटींग, नागोराम मसराम, राकेश देलीकर, नवशाद शहा, किशोर तांदुळकर, गणेश पेंदाम, साई मुंगले, योगेश पवार, डाखोळे, पेंदाम आदी उपस्थित होते.