शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

सौर पथदिव्यांना बंदची घरघर

By admin | Updated: October 24, 2016 00:33 IST

परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने गावात सौर उर्जेवरील पथदिवे लावले आहे. मात्र पथदिवे बंद असल्याने ते शोभेची वस्तू ठरत आहे.

काळोख कायम : दुरुस्तीबाबत उदासीनताकोरा : परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने गावात सौर उर्जेवरील पथदिवे लावले आहे. मात्र पथदिवे बंद असल्याने ते शोभेची वस्तू ठरत आहे. सौर उर्जेवरील पथदिवे समाजकल्याण विभाग, कृषी विभाग यांच्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे. एका सौर पथदिव्याकरिता किमान १७ हजार ५०० रूपये खर्च येतो. असे असतानाही पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. यातील दिवे अचानक बंद पडतात. ग्रामपंचायत प्रशासन हे पथदिवे सुरू करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे वास्तव आहे. यातील अनेक पथदिवे आजघडीला बंद पडले आहे. पथदिव्यांमधील बॅटरी चोरीला जाणे, त्यांची देखभाल न करणे यामुळे पथदिवे बंद पडत आहे. पथदिव्यांच्या बॅटऱ्याच चोरीला गेल्याने त्यात बॅटरी बसविलेली नाही. त्याची नोंद केली जात नाही. काही पथदिव्यांमधील बॅटऱ्या नादुरूस्त आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. सौर पथदिवे दुरूस्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.