शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कवठा येथील महिलांना डुंगरपूर राजस्थान येथे सौर ऊर्जा प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:18 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याच्या पुढाकारातून साकारला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.सोलर पॅनल निर्मिती व सोलर घरगुती उपयोगी लायटींग सिस्टीम असेम्बल व इन्स्टालेशन प्रशिक्षणा करिता जिल्हास्तरावरून महिलांना पाठविण्यात आले. आयआयटी मुंबई व दुर्गा एनर्जी अंतर्गत कार्यरत महिला यांच्याद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून महिला योग्य पद्धतीने सोलर पॅनल युनिट तयार करण्याचे काम कवठा (झोपडी) येथे सुरू करणार आहेत.याकरिता जिल्हा व्यवस्थापक मार्केटींग मनीष कावडे, तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे, प्रभाग समन्वयक किशोर कोल्हे यांचे गावस्तरावर अभियानाद्वारे सहकार्य लाभले आहे. कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गट यांच्याद्वारे निर्मित होणाऱ्या सोलर पॅनल युनिट तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन समिती ,जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अथक प्रयत्नाने मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे यांचे मार्गदर्शन या महिलांना लाभत आहे.