शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

रेतीसोबतच मातीची तस्करी

By admin | Updated: March 14, 2016 02:22 IST

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी असताना त्यात माती ....

वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी असताना त्यात माती चोरट्यांनीही भर घालत नदी पात्राचे काठ ओरबडायला सुरूवात केली आहे. परिणामी, या नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. वर्धा नदीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आता वीटभट्टीसाठी माती चोरणाऱ्यांवरही अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे. पुलगाव परिसरातील घाटातील अवैध रेती चोरी ही सर्वश्रुत आहे. याच्याच भरवशावर अनेकांनी आपले पर्यायी व्यवसायही थाटले आहेत. सर्वांच्या डोळ्यादेखत तस्करीचा सावळागोंधळ सुरू असताना अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते. आता परिसरात वीटभट्ट्यांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. अनेक विटाभट्टीधारकांनी नदीपात्राच्या काठावर, शासकीय जागेवर धुडगूस घालून माती चोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे. परिसरातील मार्डा, सोरटा, पुलगाव, सौजना, आपटी, वाघोली, विटाळा, चाका, ओकनाथ येथील विटाभट्टीधारकांनी नदीचे काठ आणि शासकीय जमीन उखरून अवैधरीत्या माती चोरी सुरू केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसरात्र मातीचोरी सुरू असल्याने माती माफीयांनी शासनाच्या महसुलाची लयलूट सुरू केल्याचेच दिसून येते. यामुळे महसूल विभागाला आता माती चोरट्यांवरही कारवाईचे अस्त्र उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)