शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सिंभोरा फुल्ल; १८ गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: August 4, 2016 00:33 IST

मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला. बुधवारी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे सर्व १३ गेट ५० सेमीने उघडण्यात आले.

वर्धा नदीची दुथडी : निम्न वर्धा प्रकल्पाची दारेही उघडली वर्धा/आष्टी (श.) : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला. बुधवारी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे सर्व १३ गेट ५० सेमीने उघडण्यात आले. परिणामी, सायंकाळी ७ वाजता निम्न वर्धा प्रकल्पाची सर्व ३१ गेट ३२ सेमीने उघडण्यात आली. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाने पातळी गाठली. जिल्ह्यावर प्रभाव करणारा मोठा प्रकल्प असल्याने वर्धा नदीवरच असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाची दारेही उघडण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पातून ७८५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून काठावरील गावांना अतिदक्षता व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा जलाशयाची पातळी ३४४.७५ मी. असून ४१६.८५ दलघमी जलसाठा झाला. पर्जन्यमानाचा अंदाज सरसरीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी १३ गेट उघडण्यात आले होते. मंगळवारी तीन तर बुधवारी सर्व गेट ५० सेमीने उघडल्याचे अमरावती जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी सांगितले. बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत गावांना सतर्क करण्यात आले. पर्यटकांची गर्दी वाढल्याने ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी ५०० मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त लावला आहे. धरणाजवळील पुलाच्या लेव्हलने पाणी नदीच्या पात्रात विसर्ग होत आहे. बुधवारी दिवसभर पाऊस असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे.(कार्यालय/तालुका प्रतिनिधी)