शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

शेतकरी देताहेत सोयाबीन क्षेत्रवाढीचे संकेत

By admin | Updated: May 15, 2015 01:57 IST

खरीप हंगाम महिन्याभरावर येवून ठेपला आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीक्षेत्रात १० हजार हेक्टरची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने दर्शविले आहेत.

वडनेर : खरीप हंगाम महिन्याभरावर येवून ठेपला आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीक्षेत्रात १० हजार हेक्टरची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने दर्शविले आहेत. पण शेतकरी मात्र सोयाबीन पीकक्षेत्रात वाढ होणार असल्याचे संकेत देत आहेत. परिसरात सोयाबीनचा पेरा वाढणार असून शेतकरी त्यादिशेने नियोजन करण्यात असल्याचे दिसते.सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात पन्नास टक्क्यांनी घट झाली असून वाढलेल्या पेरणीक्षेत्रामुळे यंदा बियाण्याची टंचाई भासणार असल्याचे बोलले जाते. खरीप हंगाम २०१४ मध्ये ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी झाली होती. एकूण सरासरी पेरणी क्षेत्रात ४६ टक्के सोयाबीनचे क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात किमान ४ लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र राहणार असून यंदाच्या सोयाबीन क्षेत्रात उच्चांक ठरणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून दिले जात आहे. दोन वर्षात सोयाबीनची स्थिती पाहता बियाणे टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने बियाणे नियोजन केले असले तरी शेतकऱ्यांनी स्वत:जवळील सोयाबीन बियाणे प्रक्रिया करुन घेण्याचे आवाहन केल्याने बळीराजा तयारीला लागला आहे.(वार्ताहर)