शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

श्रावणबाळ, संजय गांधीचे निराधार अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:09 IST

शासनाकडून निराधार वृद्धांकरिता श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येते.

ठळक मुद्देरिपाइं (आ.) चा जिल्हाकचेरीवर मोर्चा : रक्कम देण्यास विलंब झाल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून निराधार वृद्धांकरिता श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येते. वर्धेत या अनुदानाचे वितरण झाले नसल्याने लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या लबाडपणामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी रिपब्लिकन पार्टी आंफ इंडिया (आ.) चे जिल्हा अध्यक्ष व जि.प.सदस्य विजय आगलावे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा नेण्यात आला.यावेळी त्वरीत अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेत श्रावणबाळ, संजय गांधी योजनेचे नागरिकांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. त्या अगोदर नियमित मिळत होते. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या शासन स्तरीय लाभाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. दसरा, दिवाळी सारखे सण काही दिवसांवर आले आहे. अनुदानाबाबत वर्धेचे तहसीलदार, नायब तहसीलदाराकडून दिशाभुल केल्या जात आहे. गरीबांची फसगत करून पैसे लुबाडण्याचा भयंकर प्रकार येथे सुरू आहे. सध्या खर्च करा व अनुदान मिळवा हा फसवेगिरीचा प्रकार येथे जोरात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याचा विजय आगलावे यांनी जिल्हाधिकाºयांसमक्ष केला.निवेदन देताना महेंद्र मुनेश्वर, बशिर शेख, सुरेश नगराळे, मारोती तेलकर, माला ठोंबरे, सुषमा गजभिये, मंदा फुलझेले, मनीषा चौधरी, आशा तांदुळकर, अनिता मडकाम, बेबी होले, नलु ढोके, सायरा बानु, शबाना परविन, अमोल धोटे यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.