शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

जलजागृतीसाठी ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: April 12, 2017 00:27 IST

रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : गावातून प्रभात फेरीरोहणा : श्रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांनीही सहभागी होत श्रमदान केले.प्रभातफेरीत गावातील शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीत विविध कारणाद्वारे पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा आवश्यक व योग्य वापर याबाबत जागृती करण्यात आली. दरम्यान, गावाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी धावती भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना माती बंधारे, सिमेंट बंधारे व शोष खड्डे ही कामे श्रमदानातून करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमात सरपंच सुनील वाघ, उपसरपंच शेख अब्बास शेख जमील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव घोटकर, विविध विभागातील शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सरपंचांनी श्रमदानाला लवकरच सुरूवात करीत असल्याचे सांगितले. या जलजागृती कार्यक्रमात ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले.(वार्ताहर)