शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

कृषी विधेयकातील कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या त्या दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:03 PM

Agriculture Bill Wardha News कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला.

ठळक मुद्देविरोधी पक्ष नेत्यास चर्चेसाठी आव्हानशेतकरी आरक्षणचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने पारित केलेले दोन नवीन कृषी विधेयक व एका कायद्यातील संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगत आहात. परंतु प्रत्यक्ष शेतीच्या अनुभवातून आम्हाला यात शेतकऱ्यांचे हित दिसून येत नाही. या कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला. सोबतच शेतकऱ्यांसमक्ष खुली चर्चा करण्याचे आव्हानही दिले आहे.

वर्धा जिल्ह्यात शेती व गोसंगोपणाचा व्यवसाय करीत असून शेतकऱ्यांसाठी दिर्घकालीन विकासात्मक उपाययोजना सुचविणारी शेतकरी आरक्षणाची चालवितो. आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना असंख्य ग्रामसभातील ठरावाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विकासात्मक धोरणाचा प्रस्ताव वेळोवेळी आपल्याकडे व केंद्र शासनाकडे पाठविला. पण, त्यावर कोणताही विचार न करता केंद्र शासनाने पारित केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे दिसून येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे उपाय आणि आम्ही प्रस्तावित केलेले उपाय यावर सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहे, असेही अग्रवाल यांनी पत्रात नमुद केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उपस्थित सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेचे आयोजन करावे, अशी मागणीही केली आहे.यशस्वी ठरलात तर स्वागतचकेंद्र शासनाच्या कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचे निखालस उपाय असल्याचे आपण या चर्चेतून पटविण्यात यशस्वी झाल्यास निश्चितच या विधेयकाचे स्वागत करण्यात येईल. तसेच अहिताचे असल्याची शेतकऱ्यांची मनोधारणा पटविण्यात मी यशस्वी झाल्यास त्याचा आपल्याकडून व केंद्रातील सरकाकडून आदर होईल, अशी अपेक्षाही शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agricultureशेती