शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

कृषी विधेयकातील कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या त्या दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 17:06 IST

Agriculture Bill Wardha News कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला.

ठळक मुद्देविरोधी पक्ष नेत्यास चर्चेसाठी आव्हानशेतकरी आरक्षणचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने पारित केलेले दोन नवीन कृषी विधेयक व एका कायद्यातील संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगत आहात. परंतु प्रत्यक्ष शेतीच्या अनुभवातून आम्हाला यात शेतकऱ्यांचे हित दिसून येत नाही. या कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला. सोबतच शेतकऱ्यांसमक्ष खुली चर्चा करण्याचे आव्हानही दिले आहे.

वर्धा जिल्ह्यात शेती व गोसंगोपणाचा व्यवसाय करीत असून शेतकऱ्यांसाठी दिर्घकालीन विकासात्मक उपाययोजना सुचविणारी शेतकरी आरक्षणाची चालवितो. आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना असंख्य ग्रामसभातील ठरावाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विकासात्मक धोरणाचा प्रस्ताव वेळोवेळी आपल्याकडे व केंद्र शासनाकडे पाठविला. पण, त्यावर कोणताही विचार न करता केंद्र शासनाने पारित केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे दिसून येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे उपाय आणि आम्ही प्रस्तावित केलेले उपाय यावर सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहे, असेही अग्रवाल यांनी पत्रात नमुद केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उपस्थित सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेचे आयोजन करावे, अशी मागणीही केली आहे.यशस्वी ठरलात तर स्वागतचकेंद्र शासनाच्या कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचे निखालस उपाय असल्याचे आपण या चर्चेतून पटविण्यात यशस्वी झाल्यास निश्चितच या विधेयकाचे स्वागत करण्यात येईल. तसेच अहिताचे असल्याची शेतकऱ्यांची मनोधारणा पटविण्यात मी यशस्वी झाल्यास त्याचा आपल्याकडून व केंद्रातील सरकाकडून आदर होईल, अशी अपेक्षाही शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agricultureशेती