शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पुलगाव स्फोटातील नुकसानग्रस्तांना अल्प नुकसान भरपाई

By admin | Updated: July 3, 2016 02:08 IST

पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटात आगरगाव, पिपरी खराबे तसेच इतर गावांत झालेल्या घर तसेच इतर साहित्याची नुकसान भरपाई अत्यल्प मिळाली.

ग्रामस्थांमध्ये असंतोष : सागर युवा सामाजिक संघटनेचे प्रशासनाला साकडेवर्धा : पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटात आगरगाव, पिपरी खराबे तसेच इतर गावांत झालेल्या घर तसेच इतर साहित्याची नुकसान भरपाई अत्यल्प मिळाली. आगरगाव येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले असताना त्यांना मिळालेली भरपाई हजारात आहे. ती नुकासानीचा एक भागही नाही. यामुळे योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सागर युवा सामाजिक संघटनने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देण्यात आले.सर्वेक्षणानुसार घर व इतर साहित्याच्या नुकसानापोटी ग्रामस्थांना २००, ३००, ५००, ७००, ८००, ९००, १००० व ११०० यानुसार नुकसान भरपाई मिळाली आहे. या निधीतून मिस्त्री, रोजंदार सांगायचा की, दुरूस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य रेती, सिंमेट आदी खरेदी करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्फोटामध्ये घरांचे तसेच इतर साहित्याची नुकसान योग्य नुकसान भरपाई देऊ शकत नसेल तर प्रशासनाने स्वत: दुरूस्ती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. १५ दिवसांत आगरगाव तसेच इतर गावांतील नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सागर युवा सामाजिक संघटनच्या आगरगाव शाखा व ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदन देताना सागर युवा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कुत्तरमारे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत काळे, आगरगाव शाखा अध्यक्ष विजय चावट, शाखा उपाध्यक्ष प्रवीण रोंगे, आशिष इंगोले, अमित जवंजाळ, प्रशांत शेंडे, प्रफूल कांबळे, प्रवीण राऊत, अतुल हांडे, गौरव सुरूसे, अंकित इंगोले, चेतन काकडे, हर्षल मून यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)