शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:10 IST

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : दैनंदिन वापरातील वस्तुंचे दर गगनाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच निवेदनही संबंधीतांना देण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटी सारख्या दुय्यम प्रश्नामध्ये व्यस्त आहे. शिवसेना सरकारचाच एक भाग असला तरी सर्व सामान्यासह गोरगरीब व शेतकºयांच्या जिव्हळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमी पुढाकार घेते.जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षात पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८१.७३ रूपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून भारनियमन कमी होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य उपाययोजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजाणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात वर्धेचे तहसीलदार मनोहर चव्हाण व सेलूचे तहसीलदार सोनोने यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी पं.स. सदस्य संतोष सेलूकर, शिवसेनेचे वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, सेलू तालुका प्रमुख रविंद्र चव्हाण, दिलीप भुजाडे, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, सुनील पारसे, भाष्कर पराते, शहर प्रमुख विशाल वैरागडे, उपतालुका प्रमुख सागर मरघडे, मोहन येरणे, अमर गुंदी, सेलूचे मनीष व्यास, सतीश नवरखेले, विशाल व्यास, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील डोंगरे, लालचंद गलांडे, युवा सेनेचे मयूर जोशी, खुशाल राऊत, रवी दरवरे, अनंता साटोणे, रूपेश नगराळे, मुन्ना ठाकूर, नानाजी सोनटक्के, जगदीश कैकाडे, सतीश नवरखेडे, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सचिन भोयर, भालचंद्र साटोणे, मोतीराम मडावी, नानाजी सोटक्के, जगदीश कैकाडे, नितीन सुरकार यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.