शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

कर्जमाफीच्या अंमलाकरिता शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:07 IST

राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देमोर्चा काढून शेतकºयांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, यांच्यासह राजेंद्र सराफ यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने १६ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकºयांचे १.५० लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येईल, असे जाहीर केले. यंदाच्या खरीपाच्या प्रारंभीच या योजनेचा गरजु शेतकºयांना लाभ मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु, खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही या योजनेचा थेट लाभ शेतकºयांना मिळालेला नसल्याची वास्तविकता आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांवरील कर्जमाफ करू असे जाहीर केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा देणे गरजेचे आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नव्याने ओळख मिळालेला वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. काही महिने लोटल्यावर शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागणार आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करून शेतकºयांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम वळती करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदर आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य संतोष सेलूकर, भारत चौधरी, अनंत देशमुख, नामदेव कडु यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी सहभागी झाले होते.