शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

कर्जमाफीच्या अंमलाकरिता शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:07 IST

राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देमोर्चा काढून शेतकºयांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, यांच्यासह राजेंद्र सराफ यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने १६ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकºयांचे १.५० लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येईल, असे जाहीर केले. यंदाच्या खरीपाच्या प्रारंभीच या योजनेचा गरजु शेतकºयांना लाभ मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु, खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही या योजनेचा थेट लाभ शेतकºयांना मिळालेला नसल्याची वास्तविकता आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांवरील कर्जमाफ करू असे जाहीर केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा देणे गरजेचे आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नव्याने ओळख मिळालेला वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. काही महिने लोटल्यावर शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागणार आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करून शेतकºयांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम वळती करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदर आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य संतोष सेलूकर, भारत चौधरी, अनंत देशमुख, नामदेव कडु यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी सहभागी झाले होते.