शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

सेवाग्राम-वर्धा रस्त्याच्या कडा धोकादायक

By admin | Updated: February 7, 2017 01:14 IST

वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.

मुरुमाचा भरावा देण्याचा विसर : अपघाताची शक्यता सेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. रस्त्याच्याखाली वाहन घेताना काळजी घेतली नाही तर अपघाताचा धोका असतो. रात्रीच्यावेळी येथून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला भरावा देण्याची गरज व्यक्त होत आहे.सेवाग्राम-वर्धा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. रात्री उशिरापर्यंत येथून वाहनांची ये-जा सुरू असते. सेवाग्राम येथे रुग्णालय असल्याने यानिमित्त हा रस्ता सुरूच असतो. या मार्गावरील श्री मारुती देवस्थान ते धन्वंतरी नगर पर्यंतचा रस्ता धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या कडा फुटलेल्या असून काही भाग खोलगट झाला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा उंच सखल भाग लक्षात येत नाही. त्यामुळे वाहन घसरुन अपघात होतात. समोरुन एखादे वाहन भरधाव आल्यास अशात वाहन खाली उतरविणे अत्यंत कठीण होते. ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर) प्रशासनाचे दुर्लक्षश्री मारूती देवस्थान ते धन्वंतरी नगर पर्यंतचा रस्त्याचा भाग उंच झाला असून येथे मुरूमाचा भरावा देणे गरजेचे ठरत आहे. याच भागात मोठमोठे दगड असल्याने दुचाकी वाहन चालकांना त्रास होतो. वाहन चालक याबाबत संताप व्यक्त करतात.रात्रीच्या वेळी समोरून आलेल्या वाहनांचा प्रकाश पडल्यावर वाहन चालकांना दिसेनासे होते. अशात रस्त्याच्या खोलगट भाग नजरेस पडला नाही तर दुचाकी घसरुन अपघात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मुरुम भरण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.