शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘सम्राट अशोक चक्रवर्ती राजा’वर परिसंवाद

By admin | Updated: March 30, 2015 01:51 IST

येथील बी.आर.सी. युनिट द्वारा बोधिसत्व सम्राट अशोक मौर्य यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

वर्धा : येथील बी.आर.सी. युनिट द्वारा बोधिसत्व सम्राट अशोक मौर्य यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शुक्रवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात परिसंवाद घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. सुरजित सिंह उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी साहित्यिक डॉ. सुनीलकुमार सुमन, रवींद्र जिन्दे, बामसेफ जिल्हा संयोजक अरविंद खैरकार, प्रा. वानखेडे, अ‍ॅड. अविनाश भगत, सुरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मेजर ढोबळे मेजर यांच्या मार्गदर्शनात सम्राट अशोक मौर्य यांना ‘गॉड आॅफ आॅनर’ मानवंदना देण्यात आली. मानवंदनाचे संचालन प्रशिल पानबुडे यांनी केले. यावेळी बोलताना जिन्दे म्हणाले, भारतीय संविधानाचा सम्राट अशोक मौर्य यांच्या कार्यकाळासोबत संबंध आहे, असे सांगितले. तरा डॉ. सुमन यांनी ‘आजचा काळ आणि सम्राट अशोकाचा वारसा’ यावर मार्गदर्शन केले. डॉ. सुरजित सिंह यांनी सम्राट अशोक आणि त्यांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देताना प्रशासन व्यवस्था, शत्रु सैनिकांचे मृतदेह बघुन दु:खी होणारा राजा, दु:ख शिलालेखाद्वारे व्यक्त करणारा एकमेव सम्राट अशोक आहे. अशोक मौर्य यांचे चक्र राष्ट्रध्वजावर विराजमान असुन चार सिंहमुखी अशोकस्तंभ भारतीय राजमुद्रेचे प्रतिक आहे. यानंतर परिसंवाद घेण्यात आला. प्रास्ताविक आशिष बैले यांनी केले. संचालन पंकज सातपुडके यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रशेखर मडावी, आशिष सोनटक्के, नितीन निमरद, अमोल ओंकार, शरद भवन, राम येघरे, अनिल उईके, नयन झामरे, अजय कांबळे, अजीत करवाडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)