शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:52 IST

समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे.

ठळक मुद्दे३५० मे. टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे पोहचवली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता समुद्रपुर तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी ३५० टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून पोहचविण्याचे नियोजन केले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता करण्यात आला.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे व तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही रासायनिक खतांची व बियाण्याची कमतरता भासणार नाही, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवू नये,तसेच बोगस बि टी, बियाण्याच्या नांदी लागून सर्वांची फसगत करून घेऊ नका असे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य रवी दांडेकर , वनाशीष कंपनीचे नितीन वंदिले, कृषी पयेर्वेक्षक प्रशांत राऊत व सहायक औदुंबर देवकाते आत्मा बीटीम राजेश चांदेवार सह शेतकरी उपस्थित होते.ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे खते पोहोचली तर यांनी कृषि विभागाच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :agricultureशेती