शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

माध्यमिकला मिळाले शिक्षणाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:41 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागातील कामाला गती येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदीड वर्ष होता प्रभार : उल्हास नरड झाले रुजू

वर्धा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागातील कामाला गती येण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी एल.एम.डुरे लाच प्रकरणात निलंबित झाल्यापासून उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम हेच प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होते.मागील दीड वर्षाच्या कालावधीत माध्यमिक शिक्षण विभागात चांगलीच मरगळ आली होती. त्यामुळे या विभागातील अनेकांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. नुकतेच गोंदिया येथील शिक्षणाधिकारी उल्हास नरड हे वर्ध्यात शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणाधिकारी म्हणून कार्य करीत असताना शाळांच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधून जलसंधारणाचे काम केले. गोदिया जिल्ह्यातही त्यांचे काम उत्तम राहिल्याने आता वर्धेकरांकडूनही तीच अपेक्षा आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र