शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खादी आयोगाच्या विरोधावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 19, 2016 00:45 IST

देशातील खादी संस्थांवर खादी ग्रामोद्योग आयोगाने विविध करांची आकारणी केली आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

खादी सभेतील ठराव : सर्व कार्यक्रम सरकारी व्यवस्थेपासून दूर ठेवणारसेवाग्राम : देशातील खादी संस्थांवर खादी ग्रामोद्योग आयोगाने विविध करांची आकारणी केली आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. एमडीएची राशी परत मिळविण्यासाठी स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय आयोगाच्या अन्यायपूर्ण नितीवर खादी संस्थांनी नाराजी जाहीर करून आयोगाला विरोध करण्याचा ठराव यावेळी पारीत केला. या ठरावाला सर्वांनी एकमताने संमती दिली.यासह संत विनोबांचा ब्रह्मनिर्वाण दिनापासून खादी संस्था आयोगाच्या विरुद्ध पावले उचलणार. यात स्थायी समाधान न झाल्यास खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रमाणपत्र परत करण्यात येईल, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. सेवाग्राम येथील नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये खादी सभा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय या सभेचा रविवारी समारोप झाला. या तीन दिवसात येथे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खादी विचारांच्या माध्यमातून गावात रचनात्मक कार्याचे पुनर्गठन करण्याबाबतही चर्चा झाली. यातील सर्व कार्यांना मात्र सरकारी व्यवस्थेपासून मुक्त ठेवण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या खादी संस्थाच्या प्रतिनिधींनी यावेळी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या विविध अटींवर चर्चा केली. या तीन दिवसाच्या विचार मंथनातून तयार केलेला प्रस्ताव सर्वांना पाठविल्या जाणार असल्याचे खादी मिशनचे संयोजक बालभाई यांनी समारोप प्रसंगी सांगितले. प्रस्ताव तयार करण्यासाठी मणू मेहता, पुष्पेंद्र दुबे, डॉ. विभा गुप्ता, लोकेंद्र भारती, अलिका सिंग, ब्रह्मानंद, कृष्णस्वामी यांनी सहयोग केले. संचालन पुष्पेंद्र दुबे यांनी केले. समारोप सत्राचा प्रारंभ लोकेंद्र भारती यांच्या ‘मैली चादर ओढके’ या भजनाने तर सांगता शांती मंत्राने झाली. (वार्ताहर)