शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शाळेच्या इमारती संरक्षक भिंतीविना

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश

सेलू : गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश शाळांना अजूनही संरक्षक भिंतच नसल्याचे दिसून येत आहे. घोराड येथील कन्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने बाभळीची झाडे संरक्षकाचे काम करीत आहे.भिंत नसल्याने रस्त्याच्या कडेला व परिसरात सरपणाचे ढीग लावले जात आहे. मोही येथील शाळेला बोरधरण रस्त्यालगत एकच संरक्षक भिंत आहे. संपूर्ण परिसराला भिंतीची गरज आहे. परिसरातच लहान मुले येथेच शौचालयास बसत असल्याने दुर्गंधीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. रेहकी येथील शाळेला वर्दळीच्या रस्त्याकडून तारांचे कुंपण असले तरी वर्षभरापूर्वी प. स. चे तत्कालीन उपसभापती उल्हास रणनवरे यांनी शाळेच्या समारंभात येथील संरक्षक भिंतीकरिता २ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही निधी मिळाला नसल्याचे बोलल्या जात आहे. जूनगड, ब्राह्मणी आदी शाळेच्या इमारतीसुद्धा सुरक्षा भिंतीविनाच असल्याने शाळा सुटल्यानंतर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. जि.प. व प.स. च्या सदस्यांनी या कामासाठी गत काही वर्षापासून लक्षच दिले नसल्याची ओरड पालक व ग्रामस्थ करीत आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीकडे आता खरोखरच लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय याकडे पालकांच्या नजर लागल्या आहे.(शहर प्रतिनिधी).