शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

उद्योगांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: November 1, 2014 23:11 IST

कुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय

औद्योगिक सुरक्षा दिन : सुरक्षेबाबत प्रशिक्षणाचाही अभावपराग मगर - वर्धाकुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जातेच असे नाही. काहीच दिवसांपूर्वी देवळी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर काही जखमी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा पहावयास मिळाला. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय उद्योगामध्ये सुरक्षाव्यवस्था व त्यातही आगीशी संबंधित सुरक्षा व्यवस्थेबाबत उदासीनता औद्योगिक सुरक्षादिनी पहावयास मिळते. शासकीय असो वा खासगी उद्योगसमुह तेथे काम करताना कामगाराची सुरक्षा करणे किंवा तो काम करताना त्याला कुठलाही धोका होणार नाही याची काळजी कंपनीने घेणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. जिल्ह्यात फारसे उद्योगसमुह नाही. त्यामुळे हा मुद्दा चर्चिल्या जात नसला तरी लहान मोठ्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था खासगी कंपन्यांच्या तुलनेत तोकडी पडत असल्याचे दिसते.