शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:10 IST

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.

ऑनलाईन लोकमतआर्वी : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.आर्वी तालुक्यातील रोहणा-दिघी-सायखेडा रस्त्याकरिता १९० लाख रुपये, पिंपळखुटा-दाणापूर-ब्राह्मणवाडा-खैरवाडा पुलाच्या बांधकामासह रस्त्यासाठी २०० लाख रुपये, सावळापूर-लहादेवी-पांजरा- दहेगावकरीता १८० लाख रुपये, काचनुर-तळेगाव-पानवाडी रस्त्यासाठी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याकरीता ५४३ लाख रुपये, वडाळा-साहूर- माणिकवाडा- सुसुंद्रा रस्त्यासाठी ५१८ लाख रुपये, नांदपूर-चिस्तुर-खडकी रस्त्यासाठी ३४७ लाख रुपये, पोरगव्हाण - पंचाळा रस्त्यासाठी २१० लाख रुपये, खडकी-खंबीत-बेलोरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कारंजा तालुक्यातील हिंगणी-बोरधरण-गरमसुर-मेटहिरजी-धानोली-राहाटी-सावली रस्त्यासाठी ५९५ लाख रुपये, पिंपळखुटा- दाणापूर-खैरवाडा -ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी ४१५ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर मार्गासाठी ४०२ लाख रुपये, पार्डी- सारवाडी-सावळी-चिंचोली-सेलगाव (उ)-उमरी-धावसा-कन्नमवारग्राम या मार्गासाठी ३९६ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर रस्त्यासाठी ३२५ लाख रुपये, वडाळा-साहूर-माणिकवाडा-सुसुंद्रा-काकडा-परसोडी -सेलगाव-ठाणेगाव रस्त्यासाठी ३२४ लाख रुपये, तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि.मी. करीता २८४ लाख रुपये, कारंजा-मोर्शी- खरसखांडा मार्गासाठी २३६ लाख रुपये, काटोल-धर्ती-बोरी-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १७० लाख रुपये, ठाणेगाव-खरसखांडा- सावळी मार्गासाठी १०५ लाख रुपये, कारंजा (घा.)मधील बायपास करीता ७६ लाख रुपये, ढगा-ब्राह्मणवाडा या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.रस्त्यांची झाली होती चाळणीआर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली होती. सदर मार्गांवरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेता माजी आमदार दादाराव केचे व सुमीत वानखेडे यांनी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली.