शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्त्याचे खस्ताहाल; वहिवाटीस अडसर

By admin | Updated: March 30, 2015 01:49 IST

इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत.

वर्धा : इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. हा मार्ग अरूंद असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. काही भागात रस्त उखडला असून मुरूम बाहेर पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.या रस्त्याने प्रवासी वाहतूक अधिक होते. सेवाग्राम रेल्वेस्थानक येथून बसस्थानकाकडे जाण्यासाठी पूर्वी हाच एकमेव मार्ग होता. कालांतराने विविध मार्ग विकसित झाले. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने डांबरीकरण उखडले आहे. तसेच यातून गिट्टी, मुरूम बाहेर पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याचा धोका असतो. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अपघात होतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रशासनाचे निवेदनातून लक्ष वेधले. मात्र अद्याप या रस्त्याची डागडूजी झालेली नाही. सेवाग्राम रेल्वेस्थानक ते वर्धा बसस्थानक, इतवारा परिसराला जोडणाऱ्या या रस्त्याने प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. रात्रीला या मार्गाने प्रवास धोकादायक ठरतो. येथे पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने काळोख असतो. यात अभद्र घटना होण्याची शक्यता असते. या मार्गाचे मजबुतीकरण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)