शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पिकांवर तांबेरा रोगाचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 01:59 IST

यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली.

शेतकरी हवालदिल : उडीद, मूग, पिके पडली पिवळीसेलगाव (लवणे) : यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कशीबशी पिकांची वाढ झाली. सध्या परिस्थितीत पिके फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानांच सोयाबीन, उडीद, मुग या पिकांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.प्रारंभी हा रोग उडीद पिकांवरील पानांवर आढळला. उडीदावर पिवळे डाग पडायला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण पिकच पिवळे झाले. त्यानंतर याचाच परिणाम मुंग व मुख्य सोयाबीन पिकांवरही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. कारण या तांबेरा रोगांमुळे पिकांना धरलेल्या शेंगातील दाणे अपरिपक्व राहतात व वजनाने हलके राहतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसून येत आहे.गत तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे. निसर्ग कधी अवकाळी पाऊस, गारपीट, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ अशा अनेक संकटाचा सामना करीत शेती करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांवर या रोगामुळे पुन्हा मागचे दिवस पुढे येणार तर नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण होत आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.(वार्ताहर)