शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

दिव्यांग कायद्यातील सुधारणेच्या प्रस्तावाचा ‘रिव्हर्स गिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:18 IST

मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा व औरंगाबादसह राज्यातील आणि देशातील इतर शहरांमधूनसुद्धा वैयक्तिक, सामूहिक व संघटनांच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात कायद्यात सुधारणेच्या विरोधात हरकती येत असल्याचे पाहून अखेरीस हरकतीची मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव मागे घेतला आहे.

ठळक मुद्देहरकतींचा ओघ पाहून बदलला निर्णय अडीच हजारांपेक्षा अधिक हरकतींची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केेंद्र सरकारकडून दिव्यांग कायदा २०१६, यामध्ये तरतूद सुधारणा प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावित सुधारणांमुळे कायदा कमकुवत होणार असल्याचा दावा करीत दिव्यांग संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा व औरंगाबादसह राज्यातील आणि देशातील इतर शहरांमधूनसुद्धा वैयक्तिक, सामूहिक व संघटनांच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात कायद्यात सुधारणेच्या विरोधात हरकती येत असल्याचे पाहून अखेरीस हरकतीची मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव मागे घेतला आहे.

दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने पावले उचलली होती. यात दिव्यांगांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याने राज्यातील दिव्यांग संघटना, अंध विद्यार्थी संघटना यासह दिव्यांगांच्या विकासासाठी लढा देणाऱ्या विविध संघटनांनी अधिनियमातील बदलाला एकजुटीने विरोध दर्शविला. समाजातून होणारा विरोध लक्षात घेता शासनालाही आपला प्रस्ताव सुधारणा न करताच मागे घ्यावा लागला. त्यामुळे ज्यांनी या कायद्याचा विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला, विरोध व निषेध करण्यात मोलाची भूमिका बजालवी, त्या प्रत्येक व्यक्तींचा हा विजय असल्याचे मत अंध विद्यार्थी संघटना, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हर्षद चक्रधरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Divyangदिव्यांग