शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नदीवरील पुलाची दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:49 IST

तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : पुलाअभावी आवागमनाचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ६०-७० शेतकºयांचे पीक शेतातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देत पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्याची तलाव बनविला तेव्हा मध्यम पाटबंधारे विभागाद्वारे तयार करण्यात आला होता. सोबतच नदीवर पाईपच्या पुलाची निर्मितीही कण्यात आली होती. या पुलावरून शेतकºयांना शेतमालाची ने-आण करणे सोयीचे झाले होते. तलावाकडे वाहनांनी ये-जा करता येत होती. १०-१२ वर्षांपूर्वीही हा पूल असाच वाहून गेला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून कंत्राटदारामार्फत दुरूस्ती करून घेण्यात आली होती. आता पुन्हा हा पूल असाच वाहून गेल्याने तलावावर वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकºयांना सोयाबीन व अन्य शेतमाल घरी आणणे तथा विक्रीस नेणेही कठीण झाले आहे.रबी हंगामात गहू, चना पिकासाठी शेत तयार करावे लागणार आहे. नदीवरील पुलाची दुरवस्था असल्याने शेतात ट्रॅक्टर, अन्य वाहने व साहित्य नेणे अडचणीचे ठरणार आहे. यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटबंधारे विभाग तथा बांधकाम विभागाने शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन पुलाची दुरूस्ती वा नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.