शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

नदीवरील पुलाची दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:49 IST

तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : पुलाअभावी आवागमनाचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ६०-७० शेतकºयांचे पीक शेतातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देत पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्याची तलाव बनविला तेव्हा मध्यम पाटबंधारे विभागाद्वारे तयार करण्यात आला होता. सोबतच नदीवर पाईपच्या पुलाची निर्मितीही कण्यात आली होती. या पुलावरून शेतकºयांना शेतमालाची ने-आण करणे सोयीचे झाले होते. तलावाकडे वाहनांनी ये-जा करता येत होती. १०-१२ वर्षांपूर्वीही हा पूल असाच वाहून गेला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून कंत्राटदारामार्फत दुरूस्ती करून घेण्यात आली होती. आता पुन्हा हा पूल असाच वाहून गेल्याने तलावावर वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकºयांना सोयाबीन व अन्य शेतमाल घरी आणणे तथा विक्रीस नेणेही कठीण झाले आहे.रबी हंगामात गहू, चना पिकासाठी शेत तयार करावे लागणार आहे. नदीवरील पुलाची दुरवस्था असल्याने शेतात ट्रॅक्टर, अन्य वाहने व साहित्य नेणे अडचणीचे ठरणार आहे. यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटबंधारे विभाग तथा बांधकाम विभागाने शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन पुलाची दुरूस्ती वा नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.