शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नदीवरील पुलाची दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:49 IST

तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : पुलाअभावी आवागमनाचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ६०-७० शेतकºयांचे पीक शेतातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देत पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्याची तलाव बनविला तेव्हा मध्यम पाटबंधारे विभागाद्वारे तयार करण्यात आला होता. सोबतच नदीवर पाईपच्या पुलाची निर्मितीही कण्यात आली होती. या पुलावरून शेतकºयांना शेतमालाची ने-आण करणे सोयीचे झाले होते. तलावाकडे वाहनांनी ये-जा करता येत होती. १०-१२ वर्षांपूर्वीही हा पूल असाच वाहून गेला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून कंत्राटदारामार्फत दुरूस्ती करून घेण्यात आली होती. आता पुन्हा हा पूल असाच वाहून गेल्याने तलावावर वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकºयांना सोयाबीन व अन्य शेतमाल घरी आणणे तथा विक्रीस नेणेही कठीण झाले आहे.रबी हंगामात गहू, चना पिकासाठी शेत तयार करावे लागणार आहे. नदीवरील पुलाची दुरवस्था असल्याने शेतात ट्रॅक्टर, अन्य वाहने व साहित्य नेणे अडचणीचे ठरणार आहे. यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटबंधारे विभाग तथा बांधकाम विभागाने शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन पुलाची दुरूस्ती वा नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.