शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

दिव्यांग बांधवांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:05 IST

दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

ऑनलाईन लोकमतवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग व्यक्तींचे मानधन त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार देण्यात यावे. संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे उत्पन्न २१ हजार असून ती अट रद्द करण्यात यावी. ओबीसी व सामान्य प्रवर्गातील दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य प्रमाणे देण्यात यावा. शिवाय त्यांच्याकरिता नाविन्यपूर्ण वेगळी योजना सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेले आरक्षित आसनावर कुणी अतिक्रमण करू नये याबाबत दक्षता घेण्यात यावी. नव्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये दिव्यांग बांधवांना सवलत देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी वेळीच खर्च करणे क्रमप्राप्त आहे. तो तात्काळ खर्च होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात याव्या. तसेच अनुदानात वाढ करावी. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल क्षीरसागर, दर्शना घुमे, चंद्रशेखर देशपांडे, किशोर काळबांडे, सुनील पल्हारे, धनराज घुमे, सुनील मिश्रा, हरिभाऊ हिंगवे, मोरेश्वर शेंडे, विकास दांडगे आदींची उपस्थित होती. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहे.