शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा

By admin | Updated: July 22, 2016 01:51 IST

शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही.

निवेदन: स्वाभिमानी संघटनेची मागणी आष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही. महागाई वाढत आहे. शैक्षणिक असुविधा कायम असून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, या समस्या सोडवाव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांना अमरावती जिल्ह्यातून तडीपाल केल्याचा निषेधही आष्टी तालुका संघटनेने नोंदविला. भुयार शेतकरी हितासाठी झटत आहे. नागरिकांचे हाल व शेतकऱ्यांवरील अन्यायाविरूद्ध लढा दिला. आंदोलनात्मक पवित्रा घेऊन झटत राहीले. नागरिकांचे प्रश्न, शेतकरी कुटुंबाला मदत, बी-बियाणे वाटप कार्यक्रम घेतले. असे असताना अमरावती जिल्ह्यात राजकारणातून बळी देण्यासाठी भुयार यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव त्वरित रद्द न केल्यास आंदोलन करून विदर्भ बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख आशिष वाघ, पवन नागपुरे, निखील पानबुडे, रवींद्र सोनुले, सागर निमजे, रोशन बसवंते, अनिल मानकर, चरण होले, अंकुश ढवळे, जावेद खाँ, राजू खिरडकर, राहुल वैद्य आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)