शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा

By admin | Updated: July 22, 2016 01:51 IST

शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही.

निवेदन: स्वाभिमानी संघटनेची मागणी आष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही. महागाई वाढत आहे. शैक्षणिक असुविधा कायम असून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, या समस्या सोडवाव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांना अमरावती जिल्ह्यातून तडीपाल केल्याचा निषेधही आष्टी तालुका संघटनेने नोंदविला. भुयार शेतकरी हितासाठी झटत आहे. नागरिकांचे हाल व शेतकऱ्यांवरील अन्यायाविरूद्ध लढा दिला. आंदोलनात्मक पवित्रा घेऊन झटत राहीले. नागरिकांचे प्रश्न, शेतकरी कुटुंबाला मदत, बी-बियाणे वाटप कार्यक्रम घेतले. असे असताना अमरावती जिल्ह्यात राजकारणातून बळी देण्यासाठी भुयार यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव त्वरित रद्द न केल्यास आंदोलन करून विदर्भ बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख आशिष वाघ, पवन नागपुरे, निखील पानबुडे, रवींद्र सोनुले, सागर निमजे, रोशन बसवंते, अनिल मानकर, चरण होले, अंकुश ढवळे, जावेद खाँ, राजू खिरडकर, राहुल वैद्य आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)