शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा

By admin | Updated: July 22, 2016 01:51 IST

शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही.

निवेदन: स्वाभिमानी संघटनेची मागणी आष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही. महागाई वाढत आहे. शैक्षणिक असुविधा कायम असून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, या समस्या सोडवाव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांना अमरावती जिल्ह्यातून तडीपाल केल्याचा निषेधही आष्टी तालुका संघटनेने नोंदविला. भुयार शेतकरी हितासाठी झटत आहे. नागरिकांचे हाल व शेतकऱ्यांवरील अन्यायाविरूद्ध लढा दिला. आंदोलनात्मक पवित्रा घेऊन झटत राहीले. नागरिकांचे प्रश्न, शेतकरी कुटुंबाला मदत, बी-बियाणे वाटप कार्यक्रम घेतले. असे असताना अमरावती जिल्ह्यात राजकारणातून बळी देण्यासाठी भुयार यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव त्वरित रद्द न केल्यास आंदोलन करून विदर्भ बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख आशिष वाघ, पवन नागपुरे, निखील पानबुडे, रवींद्र सोनुले, सागर निमजे, रोशन बसवंते, अनिल मानकर, चरण होले, अंकुश ढवळे, जावेद खाँ, राजू खिरडकर, राहुल वैद्य आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)