शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करा

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत.

महामार्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत. सदर उपक्रमाबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असून शासनाची भूमिका स्पष्ट नाही नसल्याचा आरोप करीत समृद्धी महामार्गाविषयी शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदनातून, केंद्र व राज्य शासनाचा नागपूर-मुंबई हा ७१० कि़मी.चा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थान महाराष्ट्राला समृद्ध करणाराच आहे. सदर महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून जात आहे. त्याकरिता सध्या जमीन संपादीत केल्या जात आहे. जमीन संपादन करण्यासंदर्भात तसेच रोख मोबदला, भूसंचयनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना रा. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, रायुकॉचे संदीप किटे, राहुल घोडे, बाबुजी ढगे, अनिल ठाकरे, संजय भगत, अजित ठाकरे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)