शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करा

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत.

महामार्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत. सदर उपक्रमाबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असून शासनाची भूमिका स्पष्ट नाही नसल्याचा आरोप करीत समृद्धी महामार्गाविषयी शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदनातून, केंद्र व राज्य शासनाचा नागपूर-मुंबई हा ७१० कि़मी.चा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थान महाराष्ट्राला समृद्ध करणाराच आहे. सदर महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून जात आहे. त्याकरिता सध्या जमीन संपादीत केल्या जात आहे. जमीन संपादन करण्यासंदर्भात तसेच रोख मोबदला, भूसंचयनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना रा. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, रायुकॉचे संदीप किटे, राहुल घोडे, बाबुजी ढगे, अनिल ठाकरे, संजय भगत, अजित ठाकरे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)