शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कर्जमाफीची अट शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 21:49 IST

शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : ग्राम किसान पंचायतची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली. कर्जमाफी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. कर्जमाफीची अट शिथिल करुन शेतकºयांना आर्थिक व मानसिक आधार देण्याची मागणी ग्राम किसान पंचायतने केली आहे.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आली. कर्जमाफीचा लाभ घेताना नियम व अटी पूर्ण करताना शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. कृषी कार्यालयात माहिती विचारण्यास गेले असता योग्य माहिती मिळते नाही. आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरतात. इंटरनेट कनेक्शन राहत नसल्याने अर्ज करण्यासाठी दिवस खर्ची घालावा लागतो. क्लिष्ट प्रक्रिया दूर सारुन सोपा मार्ग काढावा, सेतू केंद्रावर पर्याप्त सुविधी देण्यात याव्या. शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.हिंगणघाट उपविभागात कोरडा दुष्काळ जाहीर करा - तिमांडेयंदा पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.सरकारने कर्जमाफी तर जाहीर केले मात्र त्यात अनेक जाचक अटी टाकल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. अनेक शेतकºयांना याचा लाभच मिळत नाही. वर्तमान परिस्थितीचा विचार करता शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. पावसाच्या लपंडावाने पिके सुकली असून जमीन भेगाळली आहे. त्यामुळे खरीप हंगामातून शेतकºयांना कितपत उत्पन्न मिळेल यावर प्रश्नचिन्ह आहे.सदर तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे.याआधारे शेतकºयांना हेक्टरी किमान ५० रुपयाची मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.