शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली

By admin | Updated: March 4, 2016 02:16 IST

धनोडी (बहाद्दपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा शिवारातून गेला आहे. कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या.

निम्न वर्धा कालवे विभागाचा प्रताप : जमिनी देऊनही होतेय शेतकऱ्यांची गळचेपीविजयगोपाल : धनोडी (बहाद्दपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा शिवारातून गेला आहे. कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. आता मोबदला दिला जात आहे; पण यातही कालवे विभागाचा अभियंता वसुली करीत असल्याने शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.निम्न वर्धाच्या विजयगोपाल, हिवरा, तांबा, चोंडी या शिवारातील कालव्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. या जमिनीचा मोबदला शासनाकडून सध्या दिला जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता सालनकार व सहायक चारभे यांच्यावर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या दोघांनी शेतकऱ्यांच्या घरी वा ग्रा.पं. मध्ये जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा केली. शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले. त्यांना पुलगाव येथील नोंदणी कार्यालयात बोलवून खरेदी करून धनादेशाचे वाटप केले. धनादेश पास होताच प्रत्येक शेतकऱ्याला तुमचे चेक काढून दिले, मोबदला अधिक मिळवून दिला, तुमचे काम इतक्या लवकर होणार नव्हते, अशा भुलथापा देत ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही शेतकरी या भुलथापांना बळी पडले व रक्कम दिली. काही महिला व शेतकऱ्यांनी ओरड करताच त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून तुमचे पैसे कसे निघतात हे बघून घेतो, असे म्हणत अरेरावी केली. याबाबत शेतकऱ्यांनी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयातही तक्रार केली आहे. सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)