शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

पोलिसांबाबतचा विश्वास हिच पोलिसांची खरी शक्ती

By admin | Updated: March 11, 2017 00:37 IST

व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

रवींद्र किल्लेकर : सर्वधर्मीय ग्रामजयंती सोहळा वर्धा : व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असते. पोलिसांबाबत नागरिकांत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती आहे. पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर यांनी केले. ग्रामपंचायत जाऊळगाव येथे गुरूदेव सेवा मंडळ, सेक्युलर फ्रंट व लॉयन्स क्लब गांधी सिटी यांच्यातर्फे सर्वधर्मिय ग्रामजयंती सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम घोडे, सेक्यूलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही, अनिल नरेडी, सेवाग्राम पोलीसचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, उपपोलीस निरीक्षक शंकर मोहोड, सरपंच रेखा वराडे,बोंद्रे, हरिष तांदळे, दारूबंदी मंडळाच्या अध्यक्ष शोभा खडसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवृत्ती चौधरी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष मसराम यांनी केले. संचालन विजय नगराळे यांनी तर आभार मंगेश झिलपे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)