शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रान डुकरांनी केली कपाशीची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:30 IST

दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकऱ्याच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.भिडी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश वटाणे यांनी यंदा सुरूवातीला कपासीची लागवण केली. पण, अल्प पावसामुळे सुरूवातीचे हे पीक हातचे गेले. शिवाय दुबार पेरणी करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसाच्या सरीमुळे पीक अंकुरले. पण रानडुकराच्या कळपाने शेतात घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. हा प्रकार उघडकीस येताच नुकसानग्रस्त शेतकºयाने फोन करून वनविभागाच्या कर्मचाºयाला माहिती दिली. परंतु, सदर अधिकाºयाने तुम्हीच तक्रार घेऊन पुलगाव येथे येण्याचा सल्ला दिल्याने शेतकºयाच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत नुकसानग्रस्त शेतकºयाला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती