शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रान डुकरांनी केली कपाशीची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:30 IST

दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकऱ्याच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.भिडी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश वटाणे यांनी यंदा सुरूवातीला कपासीची लागवण केली. पण, अल्प पावसामुळे सुरूवातीचे हे पीक हातचे गेले. शिवाय दुबार पेरणी करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसाच्या सरीमुळे पीक अंकुरले. पण रानडुकराच्या कळपाने शेतात घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. हा प्रकार उघडकीस येताच नुकसानग्रस्त शेतकºयाने फोन करून वनविभागाच्या कर्मचाºयाला माहिती दिली. परंतु, सदर अधिकाºयाने तुम्हीच तक्रार घेऊन पुलगाव येथे येण्याचा सल्ला दिल्याने शेतकºयाच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत नुकसानग्रस्त शेतकºयाला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती