शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:58 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

ठळक मुद्दे२५.५५ टक्के पाऊस कमी : यंदा केवळ ५२५.९४ मि.मी पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. जिल्ह्यातील धरणे व नदी, नाले सध्या रिकामेच असून पावसाळा निघून जाण्याची परिस्थितीत असताना अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे.२३ आॅगस्ट पर्यंत गेल्या वर्षी वर्धा तालुक्यात ८४१.१० मि.मी., सेलू येथे ६८२.४०, देवळी ८५८, हिंगणघाट ९११, समुद्रपूर ६७२.६०, आर्वी ७३८.९०, आष्टी ७४०, कारंजा ६४०.५० मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ६०८९.१० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला होता. तो ७६१.१४ च्या सरासरीने होता. २३ आॅगस्ट पर्यंत ८२.८७ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५७.१२ टक्केच पाऊस झाला आहे. वर्धा तालुक्यात ५१८.९०, सेलू ५७७.४०, देवळी ५२४.६०, हिंगणघाट ५६७.९१, समुद्रपूर ५४९.६०, आर्वी ५३५.०४, आष्टी ४०३.८०, कारंजा (घा.) तालुक्यात ५३०.३० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत यंदा ५२५.९४ च्या सरासरीने ४२०७.५५ मि.मी. पाऊस झाला असून तो ५७.१२ टक्के आहे.जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच नदी, नालेही अद्याप कोरडेच आहे. त्यामुळे शेतीला भविष्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. गावातील जलस्तोत्र अद्यापही कोरडेच असून पिण्याच्या पाण्याचे संकट बिकट होईल.भाजीपाला उत्पादकांनाही फटकायंदा अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. कपाशी व सोयाबीन ला अशा स्वरूपात पाणी दिले जात आहे. सतत उष्णतामान वाढत असल्याने पीक जगविणे शेतकºयांसाठी अडचणीचे आहे.