शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:58 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

ठळक मुद्दे२५.५५ टक्के पाऊस कमी : यंदा केवळ ५२५.९४ मि.मी पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. जिल्ह्यातील धरणे व नदी, नाले सध्या रिकामेच असून पावसाळा निघून जाण्याची परिस्थितीत असताना अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे.२३ आॅगस्ट पर्यंत गेल्या वर्षी वर्धा तालुक्यात ८४१.१० मि.मी., सेलू येथे ६८२.४०, देवळी ८५८, हिंगणघाट ९११, समुद्रपूर ६७२.६०, आर्वी ७३८.९०, आष्टी ७४०, कारंजा ६४०.५० मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ६०८९.१० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला होता. तो ७६१.१४ च्या सरासरीने होता. २३ आॅगस्ट पर्यंत ८२.८७ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५७.१२ टक्केच पाऊस झाला आहे. वर्धा तालुक्यात ५१८.९०, सेलू ५७७.४०, देवळी ५२४.६०, हिंगणघाट ५६७.९१, समुद्रपूर ५४९.६०, आर्वी ५३५.०४, आष्टी ४०३.८०, कारंजा (घा.) तालुक्यात ५३०.३० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत यंदा ५२५.९४ च्या सरासरीने ४२०७.५५ मि.मी. पाऊस झाला असून तो ५७.१२ टक्के आहे.जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच नदी, नालेही अद्याप कोरडेच आहे. त्यामुळे शेतीला भविष्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. गावातील जलस्तोत्र अद्यापही कोरडेच असून पिण्याच्या पाण्याचे संकट बिकट होईल.भाजीपाला उत्पादकांनाही फटकायंदा अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. कपाशी व सोयाबीन ला अशा स्वरूपात पाणी दिले जात आहे. सतत उष्णतामान वाढत असल्याने पीक जगविणे शेतकºयांसाठी अडचणीचे आहे.