शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:58 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

ठळक मुद्दे२५.५५ टक्के पाऊस कमी : यंदा केवळ ५२५.९४ मि.मी पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. जिल्ह्यातील धरणे व नदी, नाले सध्या रिकामेच असून पावसाळा निघून जाण्याची परिस्थितीत असताना अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे.२३ आॅगस्ट पर्यंत गेल्या वर्षी वर्धा तालुक्यात ८४१.१० मि.मी., सेलू येथे ६८२.४०, देवळी ८५८, हिंगणघाट ९११, समुद्रपूर ६७२.६०, आर्वी ७३८.९०, आष्टी ७४०, कारंजा ६४०.५० मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ६०८९.१० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला होता. तो ७६१.१४ च्या सरासरीने होता. २३ आॅगस्ट पर्यंत ८२.८७ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५७.१२ टक्केच पाऊस झाला आहे. वर्धा तालुक्यात ५१८.९०, सेलू ५७७.४०, देवळी ५२४.६०, हिंगणघाट ५६७.९१, समुद्रपूर ५४९.६०, आर्वी ५३५.०४, आष्टी ४०३.८०, कारंजा (घा.) तालुक्यात ५३०.३० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत यंदा ५२५.९४ च्या सरासरीने ४२०७.५५ मि.मी. पाऊस झाला असून तो ५७.१२ टक्के आहे.जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच नदी, नालेही अद्याप कोरडेच आहे. त्यामुळे शेतीला भविष्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. गावातील जलस्तोत्र अद्यापही कोरडेच असून पिण्याच्या पाण्याचे संकट बिकट होईल.भाजीपाला उत्पादकांनाही फटकायंदा अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. कपाशी व सोयाबीन ला अशा स्वरूपात पाणी दिले जात आहे. सतत उष्णतामान वाढत असल्याने पीक जगविणे शेतकºयांसाठी अडचणीचे आहे.