शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासोबतच रबीचीही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:21 IST

शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी व नवीन कर्जाची प्रतीक्षाच : अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत. आज ना उद्या आर्थिक स्थिती सुधारेल, या अपेक्षेत कष्ट उपसणाºया शेतकºयांना आता खरीप हंगामासोबतच रबीचीही चिंता सतावत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघटना पूढे आल्या. सत्ता गेल्यावर शेतकºयांची आठवण येणाºया राजकीय पक्षांचे यात्रा व मोर्चे पाहिले. सत्तेत नसताना शेतकºयांच्या प्रश्नावर भावनिक आंदोलन करून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आले; पण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, हे कुणाच्या लक्षातच आले नाही. खरीप हा शेतकºयांच्या वर्षभराच्या खर्चाचा भार उचलणारा हंगाम असतो. या हंगामात शेतातील पिके हिरवीगार दिसतील एवढाच पाऊस आला. यानंतर उन्हही तापू लागल्याने शेतातील पिकांना पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी, खरीपाचे आर्थिक गणित कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांवर अत्यल्प पावसामुळे अनेक रोगांनी तथा अळ्यांनी आक्रमण केले आहे. यामुळे ही दोन्ही पिके कितपत हाती येतात, हा प्रश्नच आहे. परिणामी, खरीप हंगाम धोक्याचा तर ठरणार नाही ना, ही चिंता शेतकºयांना त्रस्त करीत आहे.सेलू तालुक्यातील शेतकºयांना रबी हंगामात आर्थिक सुबत्ता देणाºया यशवंत धरणात पावसाच्या कमतरतेमुळे जलसंचयच झाला नाही. यामुळे यावर्षी रबी हंगामात पाटाचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून हे वर्षही शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटीत करणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. समाधानकारक पाऊस येणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. यामुळे शेतकºयांनी जोमाने कपाशी, सोयाबीन, तुरीची पेरली केली; पण दरवर्षीप्रमाणे पावसाने हुलकावणी दिली. यंदा तर सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. यामुळे हिरवी दिसत असली तर अनेक रोग, अळ्यांमुळे पिकांवर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. आता रबी हंगामालाही पाणी मिळणे कठीण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाल्याचेच दिसते.