शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तूर खरेदीची मुदत १४ जूनपर्यंत वाढविण्यात यावी

By admin | Updated: May 24, 2017 00:56 IST

नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली.

शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली. खरेदीला आठ दिवस विलंब करण्यात आला. यामुळे तूर खरेदीची ३१ मे ऐवजी १४ जून करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. नाफेडने खरेदी केलेला माल नियमाप्रमाणे सायंकाळीच उचलावा लागतो; पण तो अद्याप तिथेच आहे. यामुळे नवीन माल ठेवण्यासाठी यार्ड रिकामे नाही. याबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. हेक्टरी २५ पोते खरेदीचा नियम करण्यात आला; पण यंदा शेतकऱ्यांना एकरी ८ क्विंटल उत्पादन झाले. ही बाब विचारात घेत मर्यादा वाढवावी. नाफेडने ग्रेडर व काट्याची संख्या वाढवावी. यामुळे माल लवकर उचलला जाईल. शेतकऱ्यांचा माल यार्डात येताच आवक पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. निवेदन देताना सरोज काशीकर, पांडुरंग भालशंकर, सतीश दाणी, प्रभाकर झाडे, शैला देशपांडे, शांताराम भालेराव, धोडंबा गावंडे, सुनंदा तुपकर, अरविंद राऊत आदी उपस्थित होते.