शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तूर खरेदीची मुदत १४ जूनपर्यंत वाढविण्यात यावी

By admin | Updated: May 24, 2017 00:56 IST

नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली.

शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली. खरेदीला आठ दिवस विलंब करण्यात आला. यामुळे तूर खरेदीची ३१ मे ऐवजी १४ जून करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. नाफेडने खरेदी केलेला माल नियमाप्रमाणे सायंकाळीच उचलावा लागतो; पण तो अद्याप तिथेच आहे. यामुळे नवीन माल ठेवण्यासाठी यार्ड रिकामे नाही. याबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. हेक्टरी २५ पोते खरेदीचा नियम करण्यात आला; पण यंदा शेतकऱ्यांना एकरी ८ क्विंटल उत्पादन झाले. ही बाब विचारात घेत मर्यादा वाढवावी. नाफेडने ग्रेडर व काट्याची संख्या वाढवावी. यामुळे माल लवकर उचलला जाईल. शेतकऱ्यांचा माल यार्डात येताच आवक पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. निवेदन देताना सरोज काशीकर, पांडुरंग भालशंकर, सतीश दाणी, प्रभाकर झाडे, शैला देशपांडे, शांताराम भालेराव, धोडंबा गावंडे, सुनंदा तुपकर, अरविंद राऊत आदी उपस्थित होते.