शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तूर खरेदीची मुदत १४ जूनपर्यंत वाढविण्यात यावी

By admin | Updated: May 24, 2017 00:56 IST

नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली.

शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली. खरेदीला आठ दिवस विलंब करण्यात आला. यामुळे तूर खरेदीची ३१ मे ऐवजी १४ जून करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. नाफेडने खरेदी केलेला माल नियमाप्रमाणे सायंकाळीच उचलावा लागतो; पण तो अद्याप तिथेच आहे. यामुळे नवीन माल ठेवण्यासाठी यार्ड रिकामे नाही. याबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. हेक्टरी २५ पोते खरेदीचा नियम करण्यात आला; पण यंदा शेतकऱ्यांना एकरी ८ क्विंटल उत्पादन झाले. ही बाब विचारात घेत मर्यादा वाढवावी. नाफेडने ग्रेडर व काट्याची संख्या वाढवावी. यामुळे माल लवकर उचलला जाईल. शेतकऱ्यांचा माल यार्डात येताच आवक पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. निवेदन देताना सरोज काशीकर, पांडुरंग भालशंकर, सतीश दाणी, प्रभाकर झाडे, शैला देशपांडे, शांताराम भालेराव, धोडंबा गावंडे, सुनंदा तुपकर, अरविंद राऊत आदी उपस्थित होते.