शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:46 IST

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : नुकसान पाहून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.वादळ मेघ गर्जनेसह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून सरकारतर्फे आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसवेक सौरभ राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकºयांच्या शेतातील उभी पिके नष्ट झाली आहे. त्यात भाजीपाला गहू, हरभरा, कांदा, संत्रा, आंबा, मोसंबी इत्यादी पिकाचा समावेश आहे. तसेच वादळामुळे घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे.वीज पडल्यामुळे अनेक जनावरे मृत पावली तरी सर्व पिकांचे व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी. सध्या ताहीर झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावर आर्थिक मदतीचा हात घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना रा.यु.काँ. पक्षाचे अध्यक्ष गौरव घडे, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, भारत मेश्राम, सुनील ठाकरे, हरिष काळे, शुभम थुटे, अमित कोपरकर, अमोल त्रीपाठी, रिषभ धनरेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोफत वीज व बियाणे द्यातेलंगाणा सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत औषध व २४ तास मोफत वीज देण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने रोजगार हमीच्या कामात निंदन खुरपण, डवरणं, वखरण, नांगरने, ट्रॅक्टरने नांगरनी इत्यादी घटकांचा समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात घ्यावा, तसेच शेतकऱ्यांसाठी आरक्षणही जाहीर करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.