शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

शेती ओलितासाठी सकाळी वीजपुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:41 IST

शेतीच्या ओलीत कामासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केली आहे.

ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीची मागणी : अधीक्षक अभियंत्यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीच्या ओलीत कामासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केली आहे. याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.तरोडा फिडर अंतर्गत सोनेगाव (स्टेशन), आष्टा, जऊळगाव, भुगाव ही गावे आहेत. या चारही गावांमध्ये शेतीकरिता सोमवार ते गुरूवार रात्री ११.३० ते सकाळी ७.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० आठवड्यातून १६८ तासांपैकी केवळ ५६ तास वीजपुरवठा दिला जात आहे. शेतकºयांना रात्री ओलीत केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी, रात्रीचे ओलित करताना सरपटणारे प्राणी, हिंसक पशु यांचाही अनेकदा शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतीकरिता वीज पुरवठ्याची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ ठेवण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. जेणेकरून दिवसा शेतकºयांना पिकांना जगविता येईल. यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी सकाळी वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केला आहे. दहा दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख प्रशांत देशमुख, प्रवीण उगेमुगे, किशोर मुने, गजानन भालकर, किशोर धोपटे तथा शेतकरी उपस्थित होते.