शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जीवावर उदार होऊन करावे लागतेच ओलित

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : वीज महावितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले आहे. रात्री जीवावर उदार होऊनच ओलित करावे लागत आहे. दिवसाच वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर मोडलेला शेतकरी उसनवारी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत रबीच्या हंगामाकडे वळला आहे. खरिपाची तूट रबीमध्ये भरून निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे. मात्र आठवड्यातून तीन दिवस दिवस वीजपुरवठा आणि आठवड्यातून चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात असून दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जायचे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यांचा कुणीच कैवारी नाही, अशी भावना तो व्यक्त करीत आहे.नव्याने आलेल्या सरकारकडून परिसरातील शेतकऱ्यांना आता तरी दिवसा वीजपुरवठा मिळेल, ही आस लागली असून निदान रात्रीला तरी शांतपणे झोप घेऊ, या आशेवर बळीराजा बसला आहे.रबी हंगामातील पिकांची लागवड सुरू असून दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री १० नंतर पुन्हा शेतात जाऊन पिकांना पाणी द्यायचे. यामुळे शेतकरी यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असून महावितरण कंपनीने दिवसभर वीजपुरवठा करावा; जेणेकरून शेतकºयांची हेळसांड होणार नाही- अशोक सुपारे, माजी पं. स. सदस्य, अल्लीपूर.शेतकºयाला संपूर्न जगाचा पोशिंदा म्हटले जाते, पण या पोशिंद्याचीच शासन, प्रशासन हेडसांड करते. एवढ्या थंडीत पिकांना पाणी द्यायला जावे लागते. एकटे शेतात रात्री काम करणे जीवावर बेतू शकते याकडे लोकप्रतिनिनी लक्ष द्यावे.- पांडुरंग ढगे, शेतकरी अल्लीपुर.

टॅग्स :electricityवीज